
अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव तालुक्यातील कोंड, नितळी, जागजी, सुंभा, येवती येथील शेतीची पाहणी केली.
अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव तालुक्यातील कोंड, नितळी, जागजी, सुंभा, येवती येथील शेतीची पाहणी केली.
जिल्ह्यात काही भागात सर्वदूर मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून लवकरच बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील.